एक सर्वगुणसंपन्न आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जे युवकांचे व विद्यार्थ्यांचे येणाऱ्या काळातील हक्काचे नेतृत्व. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या एकूण राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विधी, कला व सांस्कृतिक पटावरील सर्वसमावेशक, सर्वव्यापक, उदयन्मुख नेतृत्व म्हणजे संदीपकुमार कैलास जाधव.
विद्यार्थी दशेतील चळवळ त्यांना स्वस्थ बसू स्वरूपदेईना म्हणून पुढे जाऊन फक्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे देशातील पहिले एकमेव असे “स्टुडंट मिरर” वृत्तपत्र त्यांनी चालू केले. वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक चर्चासत्र आयोजित करून युवकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला मात्र हे सर्व होत असताना मनातून एक कलावंत सारखा आवाज देत होता की कलावंतांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या समस्यांसाठी त्यांच्या हक्काचे एक व्यासपीठ असले पाहिजे आणि यातून पुढे “कलारंग कलामोह्त्सव” या संस्थेचा जन्म झाला. तसेच युवकांना रोजगार निर्मिती व्हावी याकरिता “कलारत्न उद्योग समूहाची” स्थापना केली व तीचा विस्तार करण्याकरिता सतत पर्यंतशील असतात.
Get In Touch
Author : SandeepKumar Jadhav
५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन हा देशभर साजरा केला जातो. तसेच प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी एका दिवसासाठी शिक्षकाची भूमिका करत असतात. त्यावेळी त्यांना जाणीव होते कि,...
Read More